Ads Area

MHADA Bharti Gk MCQ|म्हाडा अतिसंभव्य प्रश्नसंच 10

1➤ दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले?

2➤ 'करा किंवा मरा' हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला?

3➤ स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते?

4➤ 'बुद्ध अॅण्ड हिज धम्म' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

5➤ खालील पैकी कोणता मुगल सम्राट शेवटचा आहे?

6➤ 'वंदे मातरम्' हे गीत ........यांच्या आनंदमठ' या कादंबरीतून घेण्यात आले आहे.

7➤ 1905 मध्ये इंग्रजानी बंगालची फाळणी केली, या फाळणीस कोण जबाबदार होते?

8➤ कोणत्या वर्षी गोवा पोतूगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला?

9➤ कोणत्या मराठी संताची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत?

10➤ ग्रामगीता कोणी लिहिली?

11➤ विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?

12➤ 1 ऑक्टोबर 1949 रोजी यांचे नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले?

13➤ लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?

14➤ भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

15➤ गोखले यांना 'भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न आणि कामगारांचा युवराज' असे कोणी संबोधले?

16➤ महात्मा गांधीनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली?

17➤ रॉबर्ड क्लाईव्हने कोणत्या प्रांतात दुहेरी राज्य व्यवस्था सुरु केली?

18➤ 'दि पॉवर्टी अॅण्ड अनब्रिटिश रुल इन इंडिया'हा ग्रंथ कोणी लिहिला?

19➤ चौरीचोरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली?

20➤ “दासबोध" व "मनाचे श्लोक कोणी लिहिले?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area